उतारावाचन MCQ Quiz - Objective Question with Answer for उतारावाचन - Download Free PDF
Last updated on Mar 27, 2025
Latest उतारावाचन MCQ Objective Questions
उतारावाचन Question 1:
Comprehension:
वरील उताऱ्यास योग्य शीर्षक कोणते ?
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 1 Detailed Solution
उतारावाचन Question 2:
Comprehension:
सयाजीरावांनी श्रद्धेला कशाची जोड दिली ?
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 2 Detailed Solution
उतारावाचन Question 3:
Comprehension:
अध्यासनाने कोणते कार्य हाती घेतले होते ?
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 3 Detailed Solution
उतारावाचन Question 4:
Comprehension:
सयाजीरावांनी धार्मिक सुसंवादासाठी कोणते अभियान चालविले ?
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 4 Detailed Solution
उतारावाचन Question 5:
Comprehension:
सयाजीरावांनी कोणत्या धर्माभ्यासाला योगदान दिले ?
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 5 Detailed Solution
Top उतारावाचन MCQ Objective Questions
Comprehension:
आधुनिक काळात सहकार हा जीवनाचा मार्ग झाला आहे. सध्याच्या स्पर्धेमध्ये सहकाराच टिकू शकते.
सहकारातुन बऱ्याच सहकारी संस्थानी उभारी घेतली आहे. त्या संस्थानी फार मोठा परिसर विकासाच्या क्षेत्रखाली आणला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उद्योग आणि सेवा या दोन्ही क्षेत्रावर दूरगामी परिणाम होत आहेत.
सहकारी चळवळ ही देखील त्याला अपवाद राहणार नाही. म्हणून आपली सहकारी चळवळ दुर्बल बनता कामा नये, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. आपली ग्रामीण आणि कृषिप्रधान अर्थरचना सहकारी चळवळीमुळेच सशक्त बनू शकते आणि ही अर्थरचना सशक्त राहिली तरच भारतीय अर्थकारणाचा कणा मजबूत राहू शकतो. सहकारी क्षेत्रातील उणिवांकडे लक्ष दिले पाहिजे. सहकारी क्षेत्रातील काही घोटाळ्यांमुळे ती चळवळच पूर्णत: कुचकामी आहे असे समजणे दुदैवी ठरेल. सहकारी चळवळीतील उणिवा लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतांचा विकास करणे अगत्याचे आहे. सहकारी चळवळीमध्ये नव्या युगाला पोषक बदल घडवून आणांवा लागेल. त्यासाठी त्यामध्ये सुधारणा कराव्या लागतील. त्या सुधारणांसाठी स्वातंत्र्य देऊन नवीन दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. परिवर्तनाचे आव्हान स्वीकारले पाहिजे. आपणास प्रभावीपणे पेलेल अशी सहकारी तत्त्वांची भक्कम पायाची पुन:स्थापना केली पाहिजे.
सहकारी चळवळ ही नैतिक आणि आध्यात्मिक सदूगुणांवर उभारलेली चळवळ आहे. आज त्यातील नैतिक व आध्यात्मिक जाणिवांची दुर्बलता प्रकर्षाने जाणवत आहे. या क्षेत्रात ज्या महषींनी कार्य केले उदा. श्री. वैकुंठभाई मेहता, श्री. धनंजयराव गाडगीळ अशांची उणीव अद्याप भरून निघालेली नाही. या थोर विभूर्तींच्या प्रतिष्ठेला साजेल अशा नैतिक व बौद्धिक क्षमतेच्या व्यक्तींची आज नितांत गरज आहे. सहकार क्षेत्रात प्रगत आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव आहे. सहकारी संस्थांना सामर्थ्य प्रदान करण्याची गरज आहे. बदलत्या
वातावरणात सहकारी चळवळ टिकावी, वाढीवी आणि तिला बलशाही रूप प्राप्त व्हावे म्हणून तिला सक्षम करण्याच्या उपायांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्या चळवळीचा त्याग करण्याची गरज नाही. प्रभावशाली यंत्रणा निर्माण करून त्या चळवळीला नवीन सैद्धांतिक मांडणी करण्याची संधी प्राप्त करून देण्याची गरज आहे.
सहकारी संस्था सामर्थशाली होण्यासाठी कशाची गरज आहे ?
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 6 Detailed Solution
Download Solution PDFउत्तर: सैद्धांतिक मांडणी
स्पष्टीकरण: उपरोक्त परिच्छेदा नुसार, वातावरणात सहकारी चळवळ टिकावी, वाढीवी आणि तिला बलशाही रूप प्राप्त व्हावे म्हणून तिला सक्षम करण्याच्या उपायांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्या चळवळीचा त्याग करण्याची गरज नाही. प्रभावशाली यंत्रणा निर्माण करून त्या चळवळीला नवीन सैद्धांतिक मांडणी करण्याची संधी प्राप्त करून देण्याची गरज आहे.
Comprehension:
आधुनिक काळात सहकार हा जीवनाचा मार्ग झाला आहे. सध्याच्या स्पर्धेमध्ये सहकाराच टिकू शकते.
सहकारातुन बऱ्याच सहकारी संस्थानी उभारी घेतली आहे. त्या संस्थानी फार मोठा परिसर विकासाच्या क्षेत्रखाली आणला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उद्योग आणि सेवा या दोन्ही क्षेत्रावर दूरगामी परिणाम होत आहेत.
सहकारी चळवळ ही देखील त्याला अपवाद राहणार नाही. म्हणून आपली सहकारी चळवळ दुर्बल बनता कामा नये, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. आपली ग्रामीण आणि कृषिप्रधान अर्थरचना सहकारी चळवळीमुळेच सशक्त बनू शकते आणि ही अर्थरचना सशक्त राहिली तरच भारतीय अर्थकारणाचा कणा मजबूत राहू शकतो. सहकारी क्षेत्रातील उणिवांकडे लक्ष दिले पाहिजे. सहकारी क्षेत्रातील काही घोटाळ्यांमुळे ती चळवळच पूर्णत: कुचकामी आहे असे समजणे दुदैवी ठरेल. सहकारी चळवळीतील उणिवा लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतांचा विकास करणे अगत्याचे आहे. सहकारी चळवळीमध्ये नव्या युगाला पोषक बदल घडवून आणांवा लागेल. त्यासाठी त्यामध्ये सुधारणा कराव्या लागतील. त्या सुधारणांसाठी स्वातंत्र्य देऊन नवीन दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. परिवर्तनाचे आव्हान स्वीकारले पाहिजे. आपणास प्रभावीपणे पेलेल अशी सहकारी तत्त्वांची भक्कम पायाची पुन:स्थापना केली पाहिजे.
सहकारी चळवळ ही नैतिक आणि आध्यात्मिक सदूगुणांवर उभारलेली चळवळ आहे. आज त्यातील नैतिक व आध्यात्मिक जाणिवांची दुर्बलता प्रकर्षाने जाणवत आहे. या क्षेत्रात ज्या महषींनी कार्य केले उदा. श्री. वैकुंठभाई मेहता, श्री. धनंजयराव गाडगीळ अशांची उणीव अद्याप भरून निघालेली नाही. या थोर विभूर्तींच्या प्रतिष्ठेला साजेल अशा नैतिक व बौद्धिक क्षमतेच्या व्यक्तींची आज नितांत गरज आहे. सहकार क्षेत्रात प्रगत आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव आहे. सहकारी संस्थांना सामर्थ्य प्रदान करण्याची गरज आहे. बदलत्या
वातावरणात सहकारी चळवळ टिकावी, वाढीवी आणि तिला बलशाही रूप प्राप्त व्हावे म्हणून तिला सक्षम करण्याच्या उपायांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्या चळवळीचा त्याग करण्याची गरज नाही. प्रभावशाली यंत्रणा निर्माण करून त्या चळवळीला नवीन सैद्धांतिक मांडणी करण्याची संधी प्राप्त करून देण्याची गरज आहे.
सहकारी चळवळीतील क्षमंताचा विकास करण्यासाठी कशाकडे लक्ष दिले पाहिजे?
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 7 Detailed Solution
Download Solution PDFउत्तर: सहकारी चळवळीतील क्षमंताचा विकास करण्यासाठी त्यातील उणीवांकडे लक्ष दिले पाहिजे.
स्पष्टीकरण: उपरोक्त परिच्छेदा नुसार, आपली ग्रामीण आणि कृषिप्रधान अर्थरचना सहकारी चळवळीमुळेच सशक्त बनू शकते आणि ही अर्थरचना सशक्त राहिली तरच भारतीय अर्थकारणाचा कणा मजबूत राहू शकतो म्हणून सहकारी क्षेत्रातील उणिवांकडे लक्ष दिले पाहिजे.
Comprehension:
आधुनिक काळात सहकार हा जीवनाचा मार्ग झाला आहे. सध्याच्या स्पर्धेमध्ये सहकाराच टिकू शकते.
सहकारातुन बऱ्याच सहकारी संस्थानी उभारी घेतली आहे. त्या संस्थानी फार मोठा परिसर विकासाच्या क्षेत्रखाली आणला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उद्योग आणि सेवा या दोन्ही क्षेत्रावर दूरगामी परिणाम होत आहेत.
सहकारी चळवळ ही देखील त्याला अपवाद राहणार नाही. म्हणून आपली सहकारी चळवळ दुर्बल बनता कामा नये, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. आपली ग्रामीण आणि कृषिप्रधान अर्थरचना सहकारी चळवळीमुळेच सशक्त बनू शकते आणि ही अर्थरचना सशक्त राहिली तरच भारतीय अर्थकारणाचा कणा मजबूत राहू शकतो. सहकारी क्षेत्रातील उणिवांकडे लक्ष दिले पाहिजे. सहकारी क्षेत्रातील काही घोटाळ्यांमुळे ती चळवळच पूर्णत: कुचकामी आहे असे समजणे दुदैवी ठरेल. सहकारी चळवळीतील उणिवा लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतांचा विकास करणे अगत्याचे आहे. सहकारी चळवळीमध्ये नव्या युगाला पोषक बदल घडवून आणांवा लागेल. त्यासाठी त्यामध्ये सुधारणा कराव्या लागतील. त्या सुधारणांसाठी स्वातंत्र्य देऊन नवीन दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. परिवर्तनाचे आव्हान स्वीकारले पाहिजे. आपणास प्रभावीपणे पेलेल अशी सहकारी तत्त्वांची भक्कम पायाची पुन:स्थापना केली पाहिजे.
सहकारी चळवळ ही नैतिक आणि आध्यात्मिक सदूगुणांवर उभारलेली चळवळ आहे. आज त्यातील नैतिक व आध्यात्मिक जाणिवांची दुर्बलता प्रकर्षाने जाणवत आहे. या क्षेत्रात ज्या महषींनी कार्य केले उदा. श्री. वैकुंठभाई मेहता, श्री. धनंजयराव गाडगीळ अशांची उणीव अद्याप भरून निघालेली नाही. या थोर विभूर्तींच्या प्रतिष्ठेला साजेल अशा नैतिक व बौद्धिक क्षमतेच्या व्यक्तींची आज नितांत गरज आहे. सहकार क्षेत्रात प्रगत आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव आहे. सहकारी संस्थांना सामर्थ्य प्रदान करण्याची गरज आहे. बदलत्या
वातावरणात सहकारी चळवळ टिकावी, वाढीवी आणि तिला बलशाही रूप प्राप्त व्हावे म्हणून तिला सक्षम करण्याच्या उपायांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्या चळवळीचा त्याग करण्याची गरज नाही. प्रभावशाली यंत्रणा निर्माण करून त्या चळवळीला नवीन सैद्धांतिक मांडणी करण्याची संधी प्राप्त करून देण्याची गरज आहे.
या उताऱ्याला योग्य शीर्षक द्या.
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 8 Detailed Solution
Download Solution PDFउत्तर: सहकारी चळवळीची पुन:स्थापना
स्पष्टीकरण: उपरोक्त परिच्छेदा मध्ये सहकारी चळवळ, त्यातील उणीवा, दुर्बलता, त्यात बदल करण्यासाठी लागणार्या उपाय योजना यांवर वक्तव्य केले आहे, या सर्व युक्तिवादावरून असे लक्षात येते की वरील परिच्छेदास "सहकारी चळवळीची पुन:स्थापना" हे शीर्षक योग्य ठरेल.
Comprehension:
आधुनिक काळात सहकार हा जीवनाचा मार्ग झाला आहे. सध्याच्या स्पर्धेमध्ये सहकाराच टिकू शकते.
सहकारातुन बऱ्याच सहकारी संस्थानी उभारी घेतली आहे. त्या संस्थानी फार मोठा परिसर विकासाच्या क्षेत्रखाली आणला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उद्योग आणि सेवा या दोन्ही क्षेत्रावर दूरगामी परिणाम होत आहेत.
सहकारी चळवळ ही देखील त्याला अपवाद राहणार नाही. म्हणून आपली सहकारी चळवळ दुर्बल बनता कामा नये, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. आपली ग्रामीण आणि कृषिप्रधान अर्थरचना सहकारी चळवळीमुळेच सशक्त बनू शकते आणि ही अर्थरचना सशक्त राहिली तरच भारतीय अर्थकारणाचा कणा मजबूत राहू शकतो. सहकारी क्षेत्रातील उणिवांकडे लक्ष दिले पाहिजे. सहकारी क्षेत्रातील काही घोटाळ्यांमुळे ती चळवळच पूर्णत: कुचकामी आहे असे समजणे दुदैवी ठरेल. सहकारी चळवळीतील उणिवा लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतांचा विकास करणे अगत्याचे आहे. सहकारी चळवळीमध्ये नव्या युगाला पोषक बदल घडवून आणांवा लागेल. त्यासाठी त्यामध्ये सुधारणा कराव्या लागतील. त्या सुधारणांसाठी स्वातंत्र्य देऊन नवीन दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. परिवर्तनाचे आव्हान स्वीकारले पाहिजे. आपणास प्रभावीपणे पेलेल अशी सहकारी तत्त्वांची भक्कम पायाची पुन:स्थापना केली पाहिजे.
सहकारी चळवळ ही नैतिक आणि आध्यात्मिक सदूगुणांवर उभारलेली चळवळ आहे. आज त्यातील नैतिक व आध्यात्मिक जाणिवांची दुर्बलता प्रकर्षाने जाणवत आहे. या क्षेत्रात ज्या महषींनी कार्य केले उदा. श्री. वैकुंठभाई मेहता, श्री. धनंजयराव गाडगीळ अशांची उणीव अद्याप भरून निघालेली नाही. या थोर विभूर्तींच्या प्रतिष्ठेला साजेल अशा नैतिक व बौद्धिक क्षमतेच्या व्यक्तींची आज नितांत गरज आहे. सहकार क्षेत्रात प्रगत आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव आहे. सहकारी संस्थांना सामर्थ्य प्रदान करण्याची गरज आहे. बदलत्या
वातावरणात सहकारी चळवळ टिकावी, वाढीवी आणि तिला बलशाही रूप प्राप्त व्हावे म्हणून तिला सक्षम करण्याच्या उपायांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्या चळवळीचा त्याग करण्याची गरज नाही. प्रभावशाली यंत्रणा निर्माण करून त्या चळवळीला नवीन सैद्धांतिक मांडणी करण्याची संधी प्राप्त करून देण्याची गरज आहे.
सेवा आणि उद्योग या क्षेत्रांवर कशाचा दूरगामी परिणाम होत आहे?
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 9 Detailed Solution
Download Solution PDFउत्तर: जागतिकीकरण
स्पष्टीकरण: उपरोक्त परिच्छेदा नुसार, या आधुनिक काळात, सहकारातुन बऱ्याच सहकारी संस्थानी उभारी घेतली आहे. त्या संस्थानी फार मोठा परिसर विकासाच्या क्षेत्रखाली आणला आहे आणि याच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उद्योग आणि सेवा या दोन्ही क्षेत्रावर दूरगामी परिणाम होत आहेत.
Comprehension:
आधुनिक काळात सहकार हा जीवनाचा मार्ग झाला आहे. सध्याच्या स्पर्धेमध्ये सहकाराच टिकू शकते.
सहकारातुन बऱ्याच सहकारी संस्थानी उभारी घेतली आहे. त्या संस्थानी फार मोठा परिसर विकासाच्या क्षेत्रखाली आणला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उद्योग आणि सेवा या दोन्ही क्षेत्रावर दूरगामी परिणाम होत आहेत.
सहकारी चळवळ ही देखील त्याला अपवाद राहणार नाही. म्हणून आपली सहकारी चळवळ दुर्बल बनता कामा नये, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. आपली ग्रामीण आणि कृषिप्रधान अर्थरचना सहकारी चळवळीमुळेच सशक्त बनू शकते आणि ही अर्थरचना सशक्त राहिली तरच भारतीय अर्थकारणाचा कणा मजबूत राहू शकतो. सहकारी क्षेत्रातील उणिवांकडे लक्ष दिले पाहिजे. सहकारी क्षेत्रातील काही घोटाळ्यांमुळे ती चळवळच पूर्णत: कुचकामी आहे असे समजणे दुदैवी ठरेल. सहकारी चळवळीतील उणिवा लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतांचा विकास करणे अगत्याचे आहे. सहकारी चळवळीमध्ये नव्या युगाला पोषक बदल घडवून आणांवा लागेल. त्यासाठी त्यामध्ये सुधारणा कराव्या लागतील. त्या सुधारणांसाठी स्वातंत्र्य देऊन नवीन दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. परिवर्तनाचे आव्हान स्वीकारले पाहिजे. आपणास प्रभावीपणे पेलेल अशी सहकारी तत्त्वांची भक्कम पायाची पुन:स्थापना केली पाहिजे.
सहकारी चळवळ ही नैतिक आणि आध्यात्मिक सदूगुणांवर उभारलेली चळवळ आहे. आज त्यातील नैतिक व आध्यात्मिक जाणिवांची दुर्बलता प्रकर्षाने जाणवत आहे. या क्षेत्रात ज्या महषींनी कार्य केले उदा. श्री. वैकुंठभाई मेहता, श्री. धनंजयराव गाडगीळ अशांची उणीव अद्याप भरून निघालेली नाही. या थोर विभूर्तींच्या प्रतिष्ठेला साजेल अशा नैतिक व बौद्धिक क्षमतेच्या व्यक्तींची आज नितांत गरज आहे. सहकार क्षेत्रात प्रगत आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव आहे. सहकारी संस्थांना सामर्थ्य प्रदान करण्याची गरज आहे. बदलत्या
वातावरणात सहकारी चळवळ टिकावी, वाढीवी आणि तिला बलशाही रूप प्राप्त व्हावे म्हणून तिला सक्षम करण्याच्या उपायांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्या चळवळीचा त्याग करण्याची गरज नाही. प्रभावशाली यंत्रणा निर्माण करून त्या चळवळीला नवीन सैद्धांतिक मांडणी करण्याची संधी प्राप्त करून देण्याची गरज आहे.
सहकारी चळवळीत कोणत्या जाणिवांची उणीव आहे ?
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 10 Detailed Solution
Download Solution PDFउत्तर: नैतिक ब आध्यात्मिक
स्पष्टीकरण: उपरोक्त परिच्छेदा नुसार, सहकारी चळवळ ही नैतिक आणि आध्यात्मिक सदूगुणांवर उभारलेली चळवळ आहे. या क्षेत्रात ज्या महषींनी कार्य केले उदा. श्री. वैकुंठभाई मेहता, श्री. धनंजयराव गाडगीळ अशांची उणीव अद्याप भरून निघालेली नाही. या थोर विभूर्तींच्या प्रतिष्ठेला साजेल अशा नैतिक व बौद्धिक क्षमतेच्या व्यक्तींची आज नितांत गरज आहे, म्हणून आज त्यातील नैतिक व आध्यात्मिक जाणिवांची दुर्बलता प्रकर्षाने जाणवत आहे.
Comprehension:
पुढील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लीहा.
एक जुनं प्रेमपत्र माझ्या वाचण्यात आलं. त्यातील प्रियकर आपल्या प्रियतमेला लिहितोय, 'आजचा दिवस हा समस्त विश्वातील पावित्र्याने आणि काव्याने भरलेला आणि भारलेला आहे. सगळ्या उत्सव, सणांनी भारलेला. वर्षभरातील 365 तेजस्वी सूर्य मी आज तुला अर्पण करतोय. या तुझ्या जन्मदिवशी, तुझ्या अवघ्या अस्तित्वाला या अर्धशतकातील अन् पुढच्या पूर्ण शतकातील सगळे सूर्य अर्पण ! सगळे ऋतू, सगळे रंग अन् सगळे सुगंध तुझ्या अस्तित्वाला अर्पण !'
पत्र वाचताना लक्षात येतं की प्रियतमेचा आज जन्मदिवस आहे. या अत्युत्कट प्रेमपत्राची तारीख आहे 31 ऑगस्ट 1967. पत्र लिहिणारा प्रेमी - प्रसिद्ध चित्रकार इमरोज. प्रियतमेचं नाव अमृता प्रीतम. पंजाबी साहित्यातील स्त्रीचा दमदार आवाज म्हणजेच ज्ञानपीठ विजेत्या पद्मविभूषण अमृता प्रीतम ! अमृताजी आज नाहीत. इमरोजजी आहेत. त्यांच्या जगावेगळ्या उत्कट प्रेमाबद्दलची पुस्तकं अन् कविता, आपल्याला एका विलक्षण, अद्भुत जगात घेऊन जातात.
हे पत्र वाचल्यानंतर मी इमरोजजींशी संवाद केला. विचारलं, '31 ऑगस्ट म्हणजे अमृताजींची जयंती. तुमच्या काय भावना आहेत आज ?' प्रश्न पूर्ण न होऊ देताच ते उत्तरले – 'जयंती त्यांची, जे हयात नसतात. अमृता तर इथेच आहे. ती कुठे जाईल ? माझ्याशिवाय ती राहू शकत नाही. मी घरभर फुले मांडणार आहे. तिला फार आवडतात ना!' मी त्यांना त्यांचं 1967 चं प्रेमपत्र वाचलं हे सांगितलं. तेव्हाचं प्रेम, ती ओढ, याबद्दल आज काय वाटतं हे विचारलं. तर ते म्हणाले, प्रेम आणि त्याबद्दलची ओढ, उत्कटता कमी होतच नसते. आज तेव्हापेक्षा कितीतरी अधिक ओढ वाटते.' इमरोज म्हणजे अमृताच्या प्रेमाच्या शोधयात्रेत तिला मिळालेली अनमोल भेट! 45 वर्षांच्या प्रेमाच्या सहवासात त्यांनी कधीच एकमेकांना 'का?' असं विचारलं नाही. इमरोज म्हणतात, 'खरं प्रेम प्रश्न उभे करीत नाही.' अमृता कधीच इमरोजला सोडून जेवत नाही. इमरोज बाहेरून आले की अमृता गरम रोटी करणार. स्वयंपाकघरातील ओट्याजवळ इमरोजना उभे करून स्वतःच्या हाताने एक गरम रोटी खाऊ घालणार. उरलेलं जेवण दोघे पुन्हा डायनिंग टेबलजवळ करणार. हा क्रम 45 वर्षांच्या सहवासात कधी चुकला नाही. ती फार प्रेमळ व फारच साधी बाई. या अजरामर प्रेमकथेतील प्रसंग ऐकले, वाचले की वाटतं, प्रेमाचा खरा अर्थ केवळ त्यांनाच समजला आहे. अमृताजी संसद-सदस्य होत्या. ती 6 वर्षे संसदेत त्यांना कारने सोडल्यावर इमरोज कारमध्ये बसून राहत; अगदी इतर खासदारांच्या ड्रायव्हरसारखे ! स्वत:च्या अस्तित्वाची दखल इतरांना घ्यायला लावण्याचा त्यांचा स्वभावच नाही. कुणा पुरुषानं इतकं निरहंकारी, निरपेक्ष प्रेम केलेलं मी तरी अद्याप पाहिलेलं नाही. स्त्रियांनी असे प्रेम केल्याचे दाखले बरेच सापडतात. इमरोज म्हणतात, 'प्रेम म्हणजे काय मला नाही ठाऊक, पण आमच्या नात्यात एकमेकांना समजून घेणं होतं. जोपर्यंत आपल्यातला 'मी' जागा आहे तोपर्यंत आपला जोडीदार हा एक दुसरा माणूस असतो. तू-मी विरघळून 'आपण' झालो की अहंकार उरत नाही. मग वाद, प्रश्न, भांडणे कशी होणार? स्त्रीला शरीराच्या पलीकडेही अस्तित्व असतं; पण खूपशा पुरुषांना हे कळतच नाही.
दोन सर्जनशील, उत्कट, कलावंतांचं सहजीवन इतकं विलोभनीय होतं! एवढं अनाग्रही निरहंकारी आणि सहज प्रेम करणारा हा पुरुष पाहून डोळे विस्फारून जातात.
उताऱ्याला योग्य शीर्षक कोणते ठरेल?
अ. समस्त विश्वातील प्रेमिक
ब. सर्जनशील सहजीवन
क. उत्कटतेचा अभाव
ड. अहंकार
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 11 Detailed Solution
Download Solution PDFप्रस्तुत गद्यात इमरोजजी आणि अमृता प्रीतम यांचं जुनं प्रेमपत्र आणि त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या सुंदर नात्याची चर्चा यात करण्यात आलेली आहे.
दोन सर्जनशील, उत्कट, कलावंतांचं सहजीवन यांचे वर्णन तसेच त्यांचे एकमेकांप्रती असणारे प्रेम याचे वर्णन केले आहे म्हणून उताऱ्याला सर्जनशील सहजीवन हे शीर्षक योग्य ठरेल.
Comprehension:
पुढील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लीहा.
एक जुनं प्रेमपत्र माझ्या वाचण्यात आलं. त्यातील प्रियकर आपल्या प्रियतमेला लिहितोय, 'आजचा दिवस हा समस्त विश्वातील पावित्र्याने आणि काव्याने भरलेला आणि भारलेला आहे. सगळ्या उत्सव, सणांनी भारलेला. वर्षभरातील 365 तेजस्वी सूर्य मी आज तुला अर्पण करतोय. या तुझ्या जन्मदिवशी, तुझ्या अवघ्या अस्तित्वाला या अर्धशतकातील अन् पुढच्या पूर्ण शतकातील सगळे सूर्य अर्पण ! सगळे ऋतू, सगळे रंग अन् सगळे सुगंध तुझ्या अस्तित्वाला अर्पण !'
पत्र वाचताना लक्षात येतं की प्रियतमेचा आज जन्मदिवस आहे. या अत्युत्कट प्रेमपत्राची तारीख आहे 31 ऑगस्ट 1967. पत्र लिहिणारा प्रेमी - प्रसिद्ध चित्रकार इमरोज. प्रियतमेचं नाव अमृता प्रीतम. पंजाबी साहित्यातील स्त्रीचा दमदार आवाज म्हणजेच ज्ञानपीठ विजेत्या पद्मविभूषण अमृता प्रीतम ! अमृताजी आज नाहीत. इमरोजजी आहेत. त्यांच्या जगावेगळ्या उत्कट प्रेमाबद्दलची पुस्तकं अन् कविता, आपल्याला एका विलक्षण, अद्भुत जगात घेऊन जातात.
हे पत्र वाचल्यानंतर मी इमरोजजींशी संवाद केला. विचारलं, '31 ऑगस्ट म्हणजे अमृताजींची जयंती. तुमच्या काय भावना आहेत आज ?' प्रश्न पूर्ण न होऊ देताच ते उत्तरले – 'जयंती त्यांची, जे हयात नसतात. अमृता तर इथेच आहे. ती कुठे जाईल ? माझ्याशिवाय ती राहू शकत नाही. मी घरभर फुले मांडणार आहे. तिला फार आवडतात ना!' मी त्यांना त्यांचं 1967 चं प्रेमपत्र वाचलं हे सांगितलं. तेव्हाचं प्रेम, ती ओढ, याबद्दल आज काय वाटतं हे विचारलं. तर ते म्हणाले, प्रेम आणि त्याबद्दलची ओढ, उत्कटता कमी होतच नसते. आज तेव्हापेक्षा कितीतरी अधिक ओढ वाटते.' इमरोज म्हणजे अमृताच्या प्रेमाच्या शोधयात्रेत तिला मिळालेली अनमोल भेट! 45 वर्षांच्या प्रेमाच्या सहवासात त्यांनी कधीच एकमेकांना 'का?' असं विचारलं नाही. इमरोज म्हणतात, 'खरं प्रेम प्रश्न उभे करीत नाही.' अमृता कधीच इमरोजला सोडून जेवत नाही. इमरोज बाहेरून आले की अमृता गरम रोटी करणार. स्वयंपाकघरातील ओट्याजवळ इमरोजना उभे करून स्वतःच्या हाताने एक गरम रोटी खाऊ घालणार. उरलेलं जेवण दोघे पुन्हा डायनिंग टेबलजवळ करणार. हा क्रम 45 वर्षांच्या सहवासात कधी चुकला नाही. ती फार प्रेमळ व फारच साधी बाई. या अजरामर प्रेमकथेतील प्रसंग ऐकले, वाचले की वाटतं, प्रेमाचा खरा अर्थ केवळ त्यांनाच समजला आहे. अमृताजी संसद-सदस्य होत्या. ती 6 वर्षे संसदेत त्यांना कारने सोडल्यावर इमरोज कारमध्ये बसून राहत; अगदी इतर खासदारांच्या ड्रायव्हरसारखे ! स्वत:च्या अस्तित्वाची दखल इतरांना घ्यायला लावण्याचा त्यांचा स्वभावच नाही. कुणा पुरुषानं इतकं निरहंकारी, निरपेक्ष प्रेम केलेलं मी तरी अद्याप पाहिलेलं नाही. स्त्रियांनी असे प्रेम केल्याचे दाखले बरेच सापडतात. इमरोज म्हणतात, 'प्रेम म्हणजे काय मला नाही ठाऊक, पण आमच्या नात्यात एकमेकांना समजून घेणं होतं. जोपर्यंत आपल्यातला 'मी' जागा आहे तोपर्यंत आपला जोडीदार हा एक दुसरा माणूस असतो. तू-मी विरघळून 'आपण' झालो की अहंकार उरत नाही. मग वाद, प्रश्न, भांडणे कशी होणार? स्त्रीला शरीराच्या पलीकडेही अस्तित्व असतं; पण खूपशा पुरुषांना हे कळतच नाही.
दोन सर्जनशील, उत्कट, कलावंतांचं सहजीवन इतकं विलोभनीय होतं! एवढं अनाग्रही निरहंकारी आणि सहज प्रेम करणारा हा पुरुष पाहून डोळे विस्फारून जातात.
प्रियकराने आपल्या प्रियतमेला जन्मदिवशी कोणत्या शुभेच्छा दिल्या?
अ. वर्षभरातील 365 सूर्य तुला अर्पण करणार नाही.
ब. समस्त विश्व तुझ्या पावित्र्याने न भरो.
क. सारे ऋतु-रंग-सुगंध तुझ्या अस्तित्वाला अर्पण.
ड. तुला काव्यस्फूर्ति न लाभो.
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 12 Detailed Solution
Download Solution PDFप्रस्तुत गद्यात इमरोजजी आणि अमृता प्रीतम यांचं जुनं प्रेमपत्र आणि त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या सुंदर नात्याची चर्चा यात करण्यात आलेली आहे.
सारे ऋतु-रंग-सुगंध तुझ्या अस्तित्वाला अर्पण ही शुभेच्छा प्रियकराने आपल्या प्रियतमेला जन्मदिवशी दिली आहे तसेच प्रियकर असेही म्हणतोय की वर्षभरातील 365 तेजस्वी सूर्य मी आज तुला अर्पण करतोय.
अशाप्रकारे सारे ऋतु-रंग-सुगंध तुझ्या अस्तित्वाला अर्पण हा पर्याय योग्य आहे.
Comprehension:
खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या.
नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्वज्ञानें।
समाधान कांही नव्हे तानमानें।
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।
समाधान ते सज्जनाचेनि योगें।।
जीवनामध्ये प्रत्येकजण समाधान मिळविण्यासाठी झटत असतो. समाधानाच्या माध्यमातून त्याला आनंद मिळवायचा असतो. आणि आनंद कायम टिकणारा असावा यासाठी त्याला शाश्वत समाधानाचा ध्यास असतो. अशा तऱ्हेचे समाधान मिळविण्यासाठी काय केले पाहिजे याचा मार्ग, श्रीसमर्थांनी या श्लोकात सांगितला आहे. तो स्पष्ट करण्यासाठी असे चिरंतन समाधान मिळावे म्हणून प्रपंची माणसे कोणत्या साधनांचा अवलंब करतात हे त्यांनी प्रथम वर्णन केले आहे. ते मार्ग म्हणजे ज्ञान, तत्वज्ञान, कला, योग, याग व त्याग हे होत.
सृष्टीच्या बाह्य व्यापाराचे ज्ञान मनुष्य पंचेद्रियांमार्फत ग्रहण करतो. या ज्ञानामधून त्याला सुख मिळेल अशी कल्पना असते. पण जे ज्ञान पंचेद्रियांवर अवलंबून आहे त्याचे स्थैर्यही त्या पंचेद्रियांच्यावरच अवलंबून आहे.इंद्रिये ही वयोमानाने क्षीण होत जाणारी असल्याने त्यापासून प्राप्त होणारे समाधानही क्षीण होणारे असते ज्ञानमार्गे किंवा तत्वज्ञान चिंतनामुळे मनुष्यप्राणी काही काळ तरी चिरंतन सत्याच्या जवळ जाऊ शकेल व त्याला तेवढ्या काळात तरी समाधान मिळू शकेल. त्याचप्रमाणे गायनादि कलांच्या माध्यमातून ज्याला येथे श्रीसमर्थांनी 'तानमाने' असा गंमतीशीर शब्द वापरला आहे, तो कांही वेळ परमात्म्याच्या जवळ जाऊ शकेल. एखादा श्रेष्ठ गायक मनःपूर्वक गाताना किंवा चित्रकार उत्कटतेने चित्र रंगविताना तेवढ्यापुरते देहभान किंवा 'मी' पणा विसरून जाईल. त्या विशिष्ट वेळी आणि काळी तो परमात्मयांच्या जवळ असेल आणि पूर्ण समाधानांत, निखळ आनंदात राहील. परंतु कलासाधनेचा तो परमोच्च क्षण संपला की त्याचे समाधानही भंग पावेल!
योगाभ्यासाने मनुष्य समाधी अवस्थेपर्यंत प्रगती करू शकेल. समाधी अवस्थेत असताना त्याचे जगाशी भान तुटेल व ईश्वराशी नाते जोडले जाईल. पण ही समाधी उतरली की ते नाते संपेल व तो आनंद आणि ते समाधानही नष्ट होईल. त्याचप्रमाणे यज्ञयाग करताना उत्कट भावनेने आणि पवित्र आचरणाने याञीक व्रतस्थ राहील. तेथपर्यंतच त्याचे समाधान टिकेल. भोगत्यागे म्हणजे सुखोपभोगाचा त्याग करण्यावरही देश, काळ, समाज यांच्या मर्यादा असतात आणि त्या मर्यादाच त्याच्या समाधानावरील मर्यादा बनतात.
अशा तऱ्हेने वरील सर्व मार्गाने चिरंतन समाधान मिळणार नाही हे सांगून मग श्रीसमर्थ ते समाधान केवळ 'सज्जनांचेनि योगे' म्हणजे संतसज्जनांचा सहवास ठेवल्यानेच मिळू शकेल असे सांगतात. येथे त्यांना अभिप्रेत असलेला संतसहवास म्हणजे केवळ देहाने संतांच्या सहवासात राहणे यांच्या संगतीत असताना आपले मनानेही यांच्याशी नाते जोडून ती संतसंगती संतांच्या मनाची म्हणजे केवळ देहाने संतांच्या मनाची म्हणजे यांच्या सद्विचारांची हेच त्यांना अभिप्रेत आहे. केवळ देहाने संतांबरोबर राहाणारे शिष्य अनेकदा सामान्य माणसाहूनही हीन मनाचे झालेले आपण अनुभवतो कारण त्यांचा संतसहवास मनाने नाही तर फक्त देहाने घडलेला असतो. कारण संतसहवासात साधक जर मनापासून आणि श्रद्धेने राहिला तरच त्याचा 'मी' पणा त्या संतांच्या मोठेपणात विलीन होऊन जातो. त्याचा अभिमान संपतो. संतसहवासामुळे त्याच्यात अमूलाग्र सुधारणा होते. तो सत्संग कसा असतो याचे वर्णन श्रीसमर्थांनी एके ठिकाणी 'सुखरूप संग सज्जनाचा असे केले आहे. ते यथार्थच आहे. तो सहवास प्रत्यक्ष सुखाचेच रूप आहे. म्हणून साधकाने मनापासून आणि श्रद्धेने संतसमागम करावा आणि खरे चिरंजीव समाधान मिळवावे!
प्रपंची माणूस कोणत्या पंचेद्रियांमार्फत ज्ञान ग्रहण करतो?
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 13 Detailed Solution
Download Solution PDFस्पष्टीकरण-
- शाश्वत समाधान मिळविण्यासाठी काय केले पाहिजे याचा मार्ग, श्रीसमर्थांनी एका श्लोकाद्वारे या गद्यात सांगितला आहे.
- केवळ बाह्य इन्द्रियाच्या सहाय्याने मनुष्याला सुख मिळेल अशी त्याची कल्पना असते परंतु ते क्षणिक असून संतसज्जनांचा सहवास ठेवल्यानेच ते मिळू शकेल असे सांगतात, खरे सुख मनुष्याला प्राप्त होऊ शकते असा विचार स्वामी समर्थांनी यात मांडलेला आहे.
- स्वामी समर्थ म्हणतात की, प्रपंची माणूस हा बाह्य व्यापाराचे ज्ञान पंचेद्रियांमार्फत ग्रहण करतो. ती पंच ज्ञानेन्द्रिय म्हणजे श्रोत्र, त्वचा, नेत्र, जिव्हा, नाक ही होय.
- त्वचा अनुभवण्यासाठी, डोळे पाहण्यासाठी, कान ऐकण्यासाठी, वास ओळखण्यासाठी नाक आणि चव चाखण्यासाठी जीभ अशा प्रकारची त्यांची कार्ये असतात.
- निसर्गाने प्रत्येक जीवाला एका विशिष्ट प्रकारच्या शक्तींनी जन्म दिला आहे. त्या मानवी शक्तींमध्ये इंद्रियांचे महत्त्व विशेष आहे.
अशाप्रकारे श्रोत्र, त्वचा, नेत्र, जिव्हा, नाक या पंचेद्रियांमार्फत मनुष्य ज्ञान ग्रहण करतो.
Comprehension:
खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या.
नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्वज्ञानें।
समाधान कांही नव्हे तानमानें।
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।
समाधान ते सज्जनाचेनि योगें।।
जीवनामध्ये प्रत्येकजण समाधान मिळविण्यासाठी झटत असतो. समाधानाच्या माध्यमातून त्याला आनंद मिळवायचा असतो. आणि आनंद कायम टिकणारा असावा यासाठी त्याला शाश्वत समाधानाचा ध्यास असतो. अशा तऱ्हेचे समाधान मिळविण्यासाठी काय केले पाहिजे याचा मार्ग, श्रीसमर्थांनी या श्लोकात सांगितला आहे. तो स्पष्ट करण्यासाठी असे चिरंतन समाधान मिळावे म्हणून प्रपंची माणसे कोणत्या साधनांचा अवलंब करतात हे त्यांनी प्रथम वर्णन केले आहे. ते मार्ग म्हणजे ज्ञान, तत्वज्ञान, कला, योग, याग व त्याग हे होत.
सृष्टीच्या बाह्य व्यापाराचे ज्ञान मनुष्य पंचेद्रियांमार्फत ग्रहण करतो. या ज्ञानामधून त्याला सुख मिळेल अशी कल्पना असते. पण जे ज्ञान पंचेद्रियांवर अवलंबून आहे त्याचे स्थैर्यही त्या पंचेद्रियांच्यावरच अवलंबून आहे.इंद्रिये ही वयोमानाने क्षीण होत जाणारी असल्याने त्यापासून प्राप्त होणारे समाधानही क्षीण होणारे असते ज्ञानमार्गे किंवा तत्वज्ञान चिंतनामुळे मनुष्यप्राणी काही काळ तरी चिरंतन सत्याच्या जवळ जाऊ शकेल व त्याला तेवढ्या काळात तरी समाधान मिळू शकेल. त्याचप्रमाणे गायनादि कलांच्या माध्यमातून ज्याला येथे श्रीसमर्थांनी 'तानमाने' असा गंमतीशीर शब्द वापरला आहे, तो कांही वेळ परमात्म्याच्या जवळ जाऊ शकेल. एखादा श्रेष्ठ गायक मनःपूर्वक गाताना किंवा चित्रकार उत्कटतेने चित्र रंगविताना तेवढ्यापुरते देहभान किंवा 'मी' पणा विसरून जाईल. त्या विशिष्ट वेळी आणि काळी तो परमात्मयांच्या जवळ असेल आणि पूर्ण समाधानांत, निखळ आनंदात राहील. परंतु कलासाधनेचा तो परमोच्च क्षण संपला की त्याचे समाधानही भंग पावेल!
योगाभ्यासाने मनुष्य समाधी अवस्थेपर्यंत प्रगती करू शकेल. समाधी अवस्थेत असताना त्याचे जगाशी भान तुटेल व ईश्वराशी नाते जोडले जाईल. पण ही समाधी उतरली की ते नाते संपेल व तो आनंद आणि ते समाधानही नष्ट होईल. त्याचप्रमाणे यज्ञयाग करताना उत्कट भावनेने आणि पवित्र आचरणाने याञीक व्रतस्थ राहील. तेथपर्यंतच त्याचे समाधान टिकेल. भोगत्यागे म्हणजे सुखोपभोगाचा त्याग करण्यावरही देश, काळ, समाज यांच्या मर्यादा असतात आणि त्या मर्यादाच त्याच्या समाधानावरील मर्यादा बनतात.
अशा तऱ्हेने वरील सर्व मार्गाने चिरंतन समाधान मिळणार नाही हे सांगून मग श्रीसमर्थ ते समाधान केवळ 'सज्जनांचेनि योगे' म्हणजे संतसज्जनांचा सहवास ठेवल्यानेच मिळू शकेल असे सांगतात. येथे त्यांना अभिप्रेत असलेला संतसहवास म्हणजे केवळ देहाने संतांच्या सहवासात राहणे यांच्या संगतीत असताना आपले मनानेही यांच्याशी नाते जोडून ती संतसंगती संतांच्या मनाची म्हणजे केवळ देहाने संतांच्या मनाची म्हणजे यांच्या सद्विचारांची हेच त्यांना अभिप्रेत आहे. केवळ देहाने संतांबरोबर राहाणारे शिष्य अनेकदा सामान्य माणसाहूनही हीन मनाचे झालेले आपण अनुभवतो कारण त्यांचा संतसहवास मनाने नाही तर फक्त देहाने घडलेला असतो. कारण संतसहवासात साधक जर मनापासून आणि श्रद्धेने राहिला तरच त्याचा 'मी' पणा त्या संतांच्या मोठेपणात विलीन होऊन जातो. त्याचा अभिमान संपतो. संतसहवासामुळे त्याच्यात अमूलाग्र सुधारणा होते. तो सत्संग कसा असतो याचे वर्णन श्रीसमर्थांनी एके ठिकाणी 'सुखरूप संग सज्जनाचा असे केले आहे. ते यथार्थच आहे. तो सहवास प्रत्यक्ष सुखाचेच रूप आहे. म्हणून साधकाने मनापासून आणि श्रद्धेने संतसमागम करावा आणि खरे चिरंजीव समाधान मिळवावे!
प्रपंची माणूस अवलंब करीत असलेली साधने व त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या लावा.
साधने | वैशिष्टये | ||
(a) | पिंडज्ञान | (i) | गायनादि कलेद्वारा प्राप्त होणारे ज्ञान |
(b) | तत्वज्ञान | (ii) | समाधी अवस्थेत ईश्वराशी नाते जोडणे व यज्ञादि कर्मात व्रतस्थ राहण्याचे ज्ञान |
(c) | तानमाने | (iii) | ऐहिक व भौतिक सुखाचा त्याग |
(d) | योगमाये | (iv) | पंचद्रियांमार्फत मिळणारे ज्ञान |
(e) | भोगत्याग | (v) | चिंतनातून ईशशक्तीच्या जवळ जाणारे ज्ञान |
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 14 Detailed Solution
Download Solution PDFस्पष्टीकरण-
- शाश्वत समाधान मिळविण्यासाठी काय केले पाहिजे याचा मार्ग, श्रीसमर्थांनी एका श्लोकाद्वारे या गद्यात सांगितला आहे.
- केवळ बाह्य इन्द्रियाच्या सहाय्याने मनुष्याला सुख मिळेल अशी त्याची कल्पना असतेपरंतु ते क्षणिक असून संतसज्जनांचा सहवास ठेवल्यानेच ते मिळू शकेल असे सांगतात, खरे सुख मनुष्याला प्राप्त होऊ शकते असा विचार स्वामी समर्थांनी यात मांडलेला आहे.
अशाप्रकारचा हा क्रम योग्य आहे.
Comprehension:
खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या.
नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्वज्ञानें।
समाधान कांही नव्हे तानमानें।
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।
समाधान ते सज्जनाचेनि योगें।।
जीवनामध्ये प्रत्येकजण समाधान मिळविण्यासाठी झटत असतो. समाधानाच्या माध्यमातून त्याला आनंद मिळवायचा असतो. आणि आनंद कायम टिकणारा असावा यासाठी त्याला शाश्वत समाधानाचा ध्यास असतो. अशा तऱ्हेचे समाधान मिळविण्यासाठी काय केले पाहिजे याचा मार्ग, श्रीसमर्थांनी या श्लोकात सांगितला आहे. तो स्पष्ट करण्यासाठी असे चिरंतन समाधान मिळावे म्हणून प्रपंची माणसे कोणत्या साधनांचा अवलंब करतात हे त्यांनी प्रथम वर्णन केले आहे. ते मार्ग म्हणजे ज्ञान, तत्वज्ञान, कला, योग, याग व त्याग हे होत.
सृष्टीच्या बाह्य व्यापाराचे ज्ञान मनुष्य पंचेद्रियांमार्फत ग्रहण करतो. या ज्ञानामधून त्याला सुख मिळेल अशी कल्पना असते. पण जे ज्ञान पंचेद्रियांवर अवलंबून आहे त्याचे स्थैर्यही त्या पंचेद्रियांच्यावरच अवलंबून आहे.इंद्रिये ही वयोमानाने क्षीण होत जाणारी असल्याने त्यापासून प्राप्त होणारे समाधानही क्षीण होणारे असते ज्ञानमार्गे किंवा तत्वज्ञान चिंतनामुळे मनुष्यप्राणी काही काळ तरी चिरंतन सत्याच्या जवळ जाऊ शकेल व त्याला तेवढ्या काळात तरी समाधान मिळू शकेल. त्याचप्रमाणे गायनादि कलांच्या माध्यमातून ज्याला येथे श्रीसमर्थांनी 'तानमाने' असा गंमतीशीर शब्द वापरला आहे, तो कांही वेळ परमात्म्याच्या जवळ जाऊ शकेल. एखादा श्रेष्ठ गायक मनःपूर्वक गाताना किंवा चित्रकार उत्कटतेने चित्र रंगविताना तेवढ्यापुरते देहभान किंवा 'मी' पणा विसरून जाईल. त्या विशिष्ट वेळी आणि काळी तो परमात्मयांच्या जवळ असेल आणि पूर्ण समाधानांत, निखळ आनंदात राहील. परंतु कलासाधनेचा तो परमोच्च क्षण संपला की त्याचे समाधानही भंग पावेल!
योगाभ्यासाने मनुष्य समाधी अवस्थेपर्यंत प्रगती करू शकेल. समाधी अवस्थेत असताना त्याचे जगाशी भान तुटेल व ईश्वराशी नाते जोडले जाईल. पण ही समाधी उतरली की ते नाते संपेल व तो आनंद आणि ते समाधानही नष्ट होईल. त्याचप्रमाणे यज्ञयाग करताना उत्कट भावनेने आणि पवित्र आचरणाने याञीक व्रतस्थ राहील. तेथपर्यंतच त्याचे समाधान टिकेल. भोगत्यागे म्हणजे सुखोपभोगाचा त्याग करण्यावरही देश, काळ, समाज यांच्या मर्यादा असतात आणि त्या मर्यादाच त्याच्या समाधानावरील मर्यादा बनतात.
अशा तऱ्हेने वरील सर्व मार्गाने चिरंतन समाधान मिळणार नाही हे सांगून मग श्रीसमर्थ ते समाधान केवळ 'सज्जनांचेनि योगे' म्हणजे संतसज्जनांचा सहवास ठेवल्यानेच मिळू शकेल असे सांगतात. येथे त्यांना अभिप्रेत असलेला संतसहवास म्हणजे केवळ देहाने संतांच्या सहवासात राहणे यांच्या संगतीत असताना आपले मनानेही यांच्याशी नाते जोडून ती संतसंगती संतांच्या मनाची म्हणजे केवळ देहाने संतांच्या मनाची म्हणजे यांच्या सद्विचारांची हेच त्यांना अभिप्रेत आहे. केवळ देहाने संतांबरोबर राहाणारे शिष्य अनेकदा सामान्य माणसाहूनही हीन मनाचे झालेले आपण अनुभवतो कारण त्यांचा संतसहवास मनाने नाही तर फक्त देहाने घडलेला असतो. कारण संतसहवासात साधक जर मनापासून आणि श्रद्धेने राहिला तरच त्याचा 'मी' पणा त्या संतांच्या मोठेपणात विलीन होऊन जातो. त्याचा अभिमान संपतो. संतसहवासामुळे त्याच्यात अमूलाग्र सुधारणा होते. तो सत्संग कसा असतो याचे वर्णन श्रीसमर्थांनी एके ठिकाणी 'सुखरूप संग सज्जनाचा असे केले आहे. ते यथार्थच आहे. तो सहवास प्रत्यक्ष सुखाचेच रूप आहे. म्हणून साधकाने मनापासून आणि श्रद्धेने संतसमागम करावा आणि खरे चिरंजीव समाधान मिळवावे!
चिरंतन समाधान प्राप्तीच्या मार्गातील भोगत्यागाशी निगडीत असलेल्या मर्यादा कोणत्या?
Answer (Detailed Solution Below)
उतारावाचन Question 15 Detailed Solution
Download Solution PDFस्पष्टीकरण-
- शाश्वत समाधान मिळविण्यासाठी काय केले पाहिजे याचा मार्ग, श्रीसमर्थांनी एका श्लोकाद्वारे या गद्यात सांगितला आहे.
- केवळ बाह्य इन्द्रियाच्या सहाय्याने मनुष्याला सुख मिळेल अशी त्याची कल्पना असतेपरंतु ते क्षणिक असून संतसज्जनांचा सहवास ठेवल्यानेच ते मिळू शकेल असे सांगतात, खरे सुख मनुष्याला प्राप्त होऊ शकते असा विचार स्वामी समर्थांनी यात मांडलेला आहे.
- योगाभ्यासाने मनुष्य समाधी अवस्थेपर्यंत प्रगती करू शकेल. समाधी अवस्थेत असताना त्याचे जगाशी भान तुटेल व ईश्वराशी नाते जोडले जाईल. पण ही समाधी उतरली की ते नाते संपेल व तो आनंद आणि ते समाधानही नष्ट होईल.
- त्याचप्रमाणे यज्ञयाग करताना उत्कट भावनेने आणि पवित्र आचरणाने याञीक व्रतस्थ राहील. तेथपर्यंतच त्याचे समाधान टिकेल.
- भोगत्यागे म्हणजे सुखोपभोगाचा त्याग करण्यावरही देश, काळ, समाज यांच्या मर्यादा असतात आणि त्या मर्यादाच त्याच्या समाधानावरील मर्यादा बनतात.
अशाप्रकारे चिरंतन समाधान प्राप्तीच्या मार्गातील भोगत्यागाशी निगडीत असलेल्या ऐहिक, प्रापंचिक सुखोपभोगाच्या त्यागावर देश,काळ,समाज यांच्या मर्यादा माणसाला असतात.